आठवडाभरात दमदार पाऊसाची अपेक्षा; खरिपाच्या पेरण्यांची प्रतीक्षा!

१८ हजार क्विंटल बियाणे, २१ हजार टन खतांची विक्री… नाशिक (प्रतिनिधी): खरीप हंगामातील पेरण्यांसाठी शेती मशागतीला वेग आहे. मात्र, जिल्ह्यात…

शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करण्याचे आवाहन

राज्यात २३ जूनपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता नाशिक (प्रतिनिधी) : राज्यात २३ जूनपासून पावसाचा जोर वाढणार आहे. शेतक-यांनी मान्सूनच्या मंद…

निधीचा विचार न करता आमदारांनी केली स्वखर्चातून कालव्याच्या दुरूस्तीला सुरूवात!

सटाणा (प्रतिनिधी): बागलाण तालुक्यातील हरणबारी धरणावर हरणबारी उजवा कालवा असून त्या माध्यमातून पावसाळ्यात धरणाचे पूर पाणी व उर्वरित वेळी सिंचन…

त्र्यंबकेश्वराच्या दर्शनावेळी भाविकांना मारहाण; जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश

पोलिस, तहसीलदारांकडून हाेणार चाैकशी नाशिक (प्रतिनिधी): त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना सुरक्षारक्षकाने केलेल्या मारहाणीची जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी गंभीर दखल घेतली…

महत्वाची सूचना: सातपूर परिसरातील नागरिकांनी पाणी जपून वापरा!

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महानगरपालिकेची गंगापूर धरण थेट पाणी पुरवठा योजनेतील रॅा वॅाटर रायझींग मेन ही पाईपलाईन सातपूर येथे लिकेज झाली…

संत निवृत्तीनाथांचे दर्शन घेण्यासाठी राज ठाकरे सहकुटूंब येणार

नाशिक (प्रतिनिधी): संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि विद्यार्थी सेनेचे…

बुधवारपासून भुजबळ नॉलेज सिटी व आडगाव परिसरातील वाहतूक मार्गात बदल

ग्रामीण पोलीस दलातील रिक्त पोलीस शिपाई पदाच्या ३२ जागांसाठी धावण्याची चाचणी होणार नाशिक (प्रतिनिधी): नाशिक ग्रामीण पोलीस दलातील रिक्त पोलीस…

उपनगर येथे देशी बनावटीच्या दोन कट्ट्यांसह सराईत गजाआड

नाशिक (प्रतिनिधी): जिवंत काडतुसांसह देशी बनावटीच्या कट्ट्यांची विक्री करण्याच्या उद्देशाने एक सराईत उपनगर येथील मनपा इमरतीच्या परिसरात आला असताना पोलिसांनी…

पीक विम्याची रक्कम मिळवुन द्यावी यासाठी काॅंग्रेसचे इगतपुरीच्या तहसीलदारांना निवेदन

प्रभाकर आवारी, मुकणे (प्रतिनिधी) : इगतपुरी तालुक्यात गेल्या वर्षी अवकाळी पावसाने धूमाकुळ घातला होता यावेळी भातपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवुन…

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी जोमाने कामाला लागा: शरद पवार

सटाणा (प्रतिनिधी): लोकशाही वाचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत सर्वसामान्य मतदारांनी महत्त्वाचे योगदान दिले. देशात सध्या नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या पाठबळावर…

error: Content is protected !!